JAY JINENDRA

Post Top Ad

Dec 7, 2018

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास पालिकेची मदत नाही

मुंबई महापालिकेने रस्त्यांवरील मॅनहोल व खड्डे यांमुळे अपघात होऊन कोणीही मुंबईकर दगावल्यास अथवा जखमी झाल्यास अशा व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यास प्रशासन बांधील नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्याबाबत कायदेशीर धोरण अवलंबणे शक्य नसल्याचे सांगत पालिकेने हात झटकले आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2zNL40A

2 comments:

Post Top Ad

Pages