JAY JINENDRA

Post Top Ad

Dec 7, 2018

शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून केंद्रीय समितीचा काढता पाय

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय समितीच्या सदस्यांकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. या वेळी त्वरित आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांनी करूनही समितीने कोणतेही ठोस आश्वासन न देता काढता पाय घेतल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. गुरुवारी (दि. ६) दुसऱ्या दिवशी समितीने अमळनेर तालुक्यातील जुनोने व पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण परिसरात पाहणी केली. या ठिकाणी चाऱ्याअभावी गुरे विकल्याची माहिती शेतकऱ्यांनी समितीला दिली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2PojkEE

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Pages