JAY JINENDRA

Breaking

Post Top Ad

Dec 8, 2018

बळीराजाचा उद्वेग!

जिल्ह्यात विविध समस्यांनी ग्रस्त शेतकरी मृत्यूला कवटाळत असून एकाच दिवसात चार शेतकरी आत्महत्यांची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या आत्महत्यांमुळे जिल्हा प्रशासनही हादरले असून शेतकरी आत्महत्येच्या घटनांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच शंभरी ओलांडली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QkvKmn

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Pages