from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2EaA1Sb
'माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे काही लोक माझा दु:स्वास करत आहेत. त्यामुळेच या लोकांनी माझ्यावर हल्ला केला असावा,' अशी शक्यता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवली आहे. दरम्यान, आठवले यांना धक्काबुक्की झाल्याच्या निषेधार्थ रिपाइंच्यावतीने आज अंबरनाथमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2EaA1Sb
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2EaA1Sb
No comments:
Post a Comment