JAY JINENDRA

Breaking

Post Top Ad

Dec 8, 2018

कल्याण-कसारा रेल्वे अर्धा तास उशिराने

मध्य रेल्वेवरील खडवली-वासिंद दरम्यान आज सकाळी झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरी कल्याण ते कसारा दरम्यानची वाहतूक अर्धा तास उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्यावेळी हा बिघाड झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2EkUPan

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Pages